मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी कथा|तात्पर्य कथा|इसापनीती|कथा १०१ ते १५०| समुद्र आणि नद्या कथा १०१ ते १५० मधमाशा आणि त्यांचा धनी लांडगा आणि बगळा कुत्रा आणि सिंह कोळी आणि चिमणी कोल्हा आणि साळू कोल्हा आणि कावळा कोल्हा आणि करकोचा गरुडपक्षीण आणि कोल्हीण गाढवाचे पोर आणि रानडुक्कर डोमकावळा देवाकडे राजा मागणारे बेडूक बोकड आणि बैल अविचारी शेतकरी शेतकरी आणि दैव उंदीर आणि बेडूक समुद्र किनार्यावरील प्रवासी पारवा आणि तसबीर लांडगा आणि कोकरू लांडगा आणि मेंढी कुत्रा आणि त्याचा मालक कोंबडा आणि रत्न किडा आणि खोकड खेकडा आणि त्याचे पोर कावळा आणि कबुतरे पायाला साखळी बांधलेला कावळा कबुतर आणि कावळा हंस आणि बगळा गिधाड आणि त्याचे पाहुणे गावठी गाढव आणि रानगाढव गरुड आणि घुबड गाढव व कुत्रा गाढव आणि बेडूक धीट कुत्रा धनगर आणि त्याच्या मेंढ्या देव आणि माकड दैव आणि मुलगा दैव आणि गावंढळ मनुष्य चिलट आणि सिंह बगळे आणि राजहंस बाभळ आणि सागवान अस्वल व कोल्हा बैल आणि बोकड बैल आणि चिलट चित्ता आणि कोल्हा दोघे वाटसरू व अस्वल उंदीर, कोंबडा व मांजर तरुण आणि त्याचे मांजर सिंह आणि तीन बैल शेतकरी व गरुड बहिरी ससाणा व कोंबडा ससा आणि कुत्रा सरदार व त्याचा घोडा समुद्र आणि नद्या साळू आणि साप मेंढ्या व कुत्रे माणूस व मुंगूस मांजरे व उंदीर समुद्र आणि नद्या इसापने रचलेल्या गोष्टी केवळ उपदेशपर नसून अत्यंत रंजक आहेत. Many stories included in Aesop's Fables, are distinguished by its own special characteristics and moral. Tags : aesop fablesbalkathariverइसापनीतीतात्पर्य कथाबालकथासमुद्र समुद्र आणि नद्या Translation - भाषांतर एक पंडीत मोठा गर्विष्ठ होता. तो आपल्या विद्यार्थांना एकदा तत्त्वज्ञान शिकवत असता एका विद्यार्थ्याने त्याला सहज थट्टेने विचारले, 'गुरुजी, अगस्ति ऋषींनी समुद्र प्राशन केला असे पुराणात सांगितले आहे, तर ही गोष्ट शक्य आहे का?' पंडिताने मोठ्या आढ्यतेने उत्तर दिले, 'शक्य आहे, इतकेच नव्हे मीसुद्धा स्वतः तुला समुद्र पिऊन दाखवतो. जर असे झाले नाही तर मी तुला एक हजार मोहरा देईन.' पैज ठरविल्यानंतर काही वेळाने पंडित शुद्धीवर आला व भलत्याच गोष्टीविषयी पैज लावल्याबद्दल त्याला फार पश्चात्ताप झाला. मग तो कालीदासाकडे गेला व पैजेची गोष्ट त्याला सांगून म्हणाला, 'ह्या एवढ्या संकटातून मला सोडवाल तर मी तुमचा फार आभारी होईन.' पंडिताच्या मूर्खपणाची कालीदासाला दया येऊन त्याने त्याला मदत करण्याचे कबूल केले. दुसर्या दिवशी तो विद्यार्थी, पंडित, कालीदास व गावातले बरेच लोक समुद्रावर गेले. कालीदासाच्या सांगण्याप्रमाणे पंडिताने खूप तांबे बरोबर आणले होते. ते पाहून पंडिताच्या मूर्खपणाचे लोकांना आश्चर्य वाटले. तो काय करतो याची मोठ्या उत्कंठेने पैज लावली होती त्याच्याकडे पाहून तो म्हणाला, 'अरे, ठरल्याप्रमाणे समुद्राचं सगळं पाणी पिऊन टाकण्यास मी तयार आहे, पण ज्या नद्या समुद्राला येऊन मिळाल्या आहेत, त्यांचं पाणी बंद करण्याची तुझी तयारी आहे का?' नुसतं समुद्रातलं पाणी पिण्याचं मला कबूल आहे. त्यात जे नद्याचं पाणी येत असतं ते पिण्याचं मी कबूल केलं नाही, हे तुला माहीत आहेच.' हे बोलणे ऐकून तो विद्यार्थी काहीच बोलूं शकला नाही व पंडिताच्या हुशारीबद्दल सगळ्या लोकांनी त्याचे फार कौतुक केले. तात्पर्य - समयसूचकता हा गुण वेळ आल्यास संकटातून मुक्तता करायला मदत करतो. N/A References : N/A Last Updated : January 11, 2008 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP