लोकगीत - गीत सत्तावीसावे
लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.
आली आली गौराई येथंच होती ।
आंब्याच्या वनीं गुतली होती ।
आंब्याच्या आंबा तोडत होती ।
सयाच्या ओटया भरीत होती ।
सयाला वाट लावीत होती ।
जा जा म्हणूनी सांगत होती ।
आली आली गौराई येथंच होती ।
केळीच्या वनीं गुतली होती ।
N/A
References : N/A
Last Updated : January 23, 2018

TOP